Pinned
मुंबई पोर्ट ट्रस्टच्या हद्दीतील गरिबांच्या हक्काच्या घरांसाठी आमचा लढा सुरूच!
केंद्र सरकारच्या जमिनीवरील झोपड्या आणि धोकादायक इमारतींमधील नागरिकांचे सुरक्षित पुनर्वसन व्हावे, यासाठी मी लोकसभेत तारांकित प्रश्न आणि शून्य प्रहराच्या माध्यमातून हा विषय वारंवार उपस्थित केला होता.


















