



१६ एप्रिल रोजी सर्वत्र रेल्वेदिन साजरा करताना तीच रेल्वे सुरू करणाऱ्या नामदार नाना शंकरशेट यांचे अनमोल, महत्त्वपूर्ण कार्य दुर्लक्षित केले…

भारताच्या अनेक महान समाजसुधारकांपैकी एक आणि पिढ्यानपिढ्यांचे दीपस्तंभ महात्मा जोतिराव फुले यांची आज जयंती. आजपासून त्यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाच्या उत्सवाचा…

महिला आरक्षण विधेयकाद्वारे स्त्री-शक्तीला सक्षम करून लोकशाहीचा पाया अधिक मजबूत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना एकत्र येण्याचे आवाहन…

दरवर्षी नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच गुढीपाडव्याला गावोगावच्या पारांवर सामूहिक पंचांगवाचन करण्याची प्रथा आहे. आजही अनेक गावशिवारांतील शेतकरी या पंचांगातील भाकीत…

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कोकणातील हापूस आंबा बागांना बंपर मोहर आला होता. त्यामुळे बागायतदार सुखावले होते. बक्कळ उत्पादन येईल अशी…

मराठा इतिहास, राजर्षी शाहू महाराज आणि क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्यावर प्रकाश टाकणारे त्यांचे योगदान अजोड होते.

पश्चिम आशियात गेले तीन आठवडे सुरू असलेल्या युद्धाच्या झळा सगळ्या जगाला बसू लागल्या आहेत.

फाउंड्री उद्योगाच्या केंद्रस्थानी असलेल्या कोल्हापूरसह राज्यातील सर्व केंद्रांना आखाती प्रदेशातील युद्धज्वराचा फटका बसला आहे.

वस्त्रोद्योगासाठी लागणारा विविध कच्चा माल आखाती देशांतून आयात करावा लागतो. तो येणे सध्या बंद झाल्याने या मालामध्ये २५ ते ४०…

युद्धामुळे व्यावसायिक एलपीजी गॅसपुरवठा विस्कळीत झाला असून त्याचा थेट परिणाम विदर्भातील बेकरी उद्योगावर झाला आहे.

अलिबाग, रत्नागिरी रायगड जिल्ह्यातील गोरेगाव, माणगाव आणि कोलाड परिसरात कलिंगड पिकाला यंदा युद्धजन्य परिस्थितीचा फटका बसला आहे.